नव्याने पुनर्बांधणी करुन शेतकरी कामगार पक्षात तरुणांना संधी देणार : भाई जयंत पाटील
राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका समीत्या केल्या बरखास्त सांगोला (२६ सप्टेंबर) : शेतकरी कामगार पक्ष हा देशातील जूना ब्राह्मणेतर राजकीय पक्ष असून शाहू फुले आंबेडकरांचा कृतिशील वैचारिक वारसा जपणारा आणि मार्क्स,लेनीन,माओच्या क्रांतिच्या सिद्धांतावर चालणारा पक्ष आहे. भांडवली व जातीयवादी पक्षांना शह देण्यासाठी जनतेला शेकाप सारख्या पक्षाचीच गरज असल्याने पक्षाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून त्यात तरुणांना संधी देण्यात येणार आहे.त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका समीत्या बरखास्त करण्यात येत असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी आज जाहीर केले. सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती समितीची दोनदिवसीय बैठक आयोजित करण्यात आली…
राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका समीत्या केल्या बरखास्त सांगोला (२६ सप्टेंबर) : शेतकरी कामगार पक्ष हा देशातील जूना ब्राह्मणेतर राजकीय पक्ष असून शाहू फुले आंबेडकरांचा कृतिशील वैचारिक वारसा जपणारा आणि मार्क्स,लेनीन,माओच्या क्रांतिच्या सिद्धांतावर चालणारा पक्ष आहे. भांडवली व जातीयवादी पक्षांना शह देण्यासाठी जनतेला शेकाप सारख्या पक्षाचीच गरज असल्याने पक्षाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून त्यात तरुणांना संधी देण्यात येणार आहे.त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका समीत्या बरखास्त करण्यात येत असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी आज जाहीर केले. सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती समितीची दोनदिवसीय बैठक आयोजित करण्यात आली…