
रावण दहनाची प्रथा बंद करा : भाई रामदास जराते यांचे आवाहन
गडचिरोली(२५ ऑक्टोबर): राजा रावण हे संपूर्ण आदिवासी समाजाचे दैवत आणि आदर्श आहेत त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करुन आदिवासी समाजाच्या भावना दुखावण्याचे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी यापुढे करु नये, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले. धानोरा तालुक्यातील परसवाडी येथील रावण मंदिर येथे मुळनिवासी कोया वंशीय,महान ज्ञानी पंडित, आदिवासी राजा रावण यांचे पुजन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते हस्ते अत्यंत साधेपणाने आणि शारीरिक अंतर ठेवून करण्यात आले.यावेळी पुरोगामी युवक संघटना…
गडचिरोली(२५ ऑक्टोबर): राजा रावण हे संपूर्ण आदिवासी समाजाचे दैवत आणि आदर्श आहेत त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करुन आदिवासी समाजाच्या भावना दुखावण्याचे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी यापुढे करु नये, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले. धानोरा तालुक्यातील परसवाडी येथील रावण मंदिर येथे मुळनिवासी कोया वंशीय,महान ज्ञानी पंडित, आदिवासी राजा रावण यांचे पुजन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते हस्ते अत्यंत साधेपणाने आणि शारीरिक अंतर ठेवून करण्यात आले.यावेळी पुरोगामी युवक संघटना…